जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी मनाला आधार देण्यासाठी योग्य शब्दांची जोड खूप मोठी असते. Vait Vel Marathi Status च्या या खास कलेक्शनमध्ये अशा कठीण वेळांना सामोरं जाण्यासाठी प्रेरणादायी आणि विचारदायी स्टेटस फोटो आणि वाक्य स्वरूपात दिली आहेत.
हे स्टेटस तुम्हाला तुमच्या मनातल्या दुःखद भावना सोप्प्या भाषेत व्यक्त करण्यास मदत करतील आणि कठीण काळात मनाला आधार देतील. जर तुम्ही Vait Vel Marathi Status च्या शोधत असाल, तर या कलेक्शनमध्ये तुमचं मन नक्कीच गुंतून राहील.
हे स्टेटस तुम्ही तुमच्या सोशल अकाउंटवर शेअर करून तुमचे दुःख व्यक्त करू शकता.
Vait Vel Marathi Status
वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यांत चांगली गोष्ट घडते ती ही की,
तुमची काळजी करणारी माणसं तुम्हाला मिळतात.
आपली चांगली वेळ जगाला सांगते की,
आपण कसे आहोत,
पण वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग कसं आहे.
आपण कुणाचे वाईट केले नाही तर
आपले वाईट होऊच शकत नाही.
![]() |
Vait Vel Marathi Status |
शांत बसून आज फक्त जगाकडे बघतोय,
वेळ आल्यावर असं काही करेन की
सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडे असेल.
आयुष्यात एकदा तरी वाईट वेळाला सामोरं गेल्याशिवाय
चांगल्या वेळेची किंमत कळत नाही.
वेळेचे महत्त्व त्यालाच चांगलं समजतं,
जो दुसऱ्यांना आपलं महत्त्व समजवण्यात
वेळ वाया घालवत नाही.
वेळ कशीही असो चांगली अथवा वाईट,
पण कधीच वाईट काम करू नका,
नाहीतर वाईट वेळेत चांगले लोकपण
तुम्हाला सोडून जातील.
आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे
तुमच्यावर आलेली वाईट वेळ.
एकदा चांगली वेळ निघून गेली की सर्व काही बदलून जातं.
मग नंतर वाईट वेळ आल्यावर कितीही पश्चाताप करून फायदा नाही.
![]() |
Vait Vel Marathi Status |
अपयशासाठी वेळ कधीच जबाबदार असत नाही,
तुम्ही स्वतः असता.
वेळ बदलली की माणसं पण सरड्याप्रमाणे रंग बदलतात.
वाईट वेळ असताना साथ सोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना,
कारण त्यांना विश्वास होता तुम्ही एकटे लढू शकता.
वेळ कितीही वाईट असली तरी
तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका.
वाईट वेळेत थोडासा वेळ काढून
जे होत आहे ते बघण्याची वेळ आली आहे असं समजा,
तरंच तुम्हाला चांगल्या वेळेचं महत्त्व समजेल.
तुमच्याकडे सध्या जितका वेळ आहे,
तितका नंतर असणार नाही,
तेव्हा तिचा चांगल्या कामासाठी वापर करा.
![]() |
Vait Vel Marathi Status |
”जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही,
अगदी तुमची वाईट वेळ सुद्धा”
तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे
या निर्णय घ्यायला वेळ लावू नका,
नाहीतर वेळ त्याचा निर्णय घेईल.
जग बदलायला वेळ लागतो, पण
आपली माणसं बदलायला फक्त वाईट वेळ लागते.
चांगले मित्र असताना तुमच्यावर वाईट वेळ येऊच शकत नाही,
आणि आलीच तर तुमचे मित्र ती टिकू देणार नाहीत.
जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते ना,
तेव्हाच तुम्हाला समजतं की,
कोण तुमचं आहे आणि कोण तुमचं नाही.
वेळेनुसार बदलला नाहीतर
वेळ तुम्हाला बदलून टाकेल.
![]() |
Vait Vel Marathi Status |
जेव्हा वाईट काळ सुरू होता,
तेव्हा अनोळखी व्यक्तींच्या लाईनमध्ये
सर्व ओळखीचेच चेहरे दिसले.
कोणीतरी थोडा वेळ दिला मला,
मी आजपर्यंत तो जपून ठेवला आहे.
दुःख फसल्याचं नाही,
फसवणूक करणारे आपलेच होते याचं आहे.
![]() |
Vait Vel Marathi Status |
दुःख आणि भावना
कितीही लपवल्या तरी दिसतातच.
आज खूप दिवसांनी मनापासून रडावसं वाटतंय,
मनातलं सारं दुःख डोळ्यांमधून मोकळं करावंसं वाटतंय.
वागणूक तर प्रत्येकाची लक्षात आहे,
पण मी पण वेळ आल्यावरच उत्तर देईन.
![]() |
Vait Vel Marathi Status |
वाईट वेळ सांगून येत नाही
पण आली की सर्व काही शिकवून जाते.
एखाद्याच्या वाईट वेळत त्याच्या पाठीशी उभे राहा,
पण ज्यांची नियत वाईट आहे
त्यांना चुकूनही साथ देऊ नका.
वाईट वेळ चालू आहे,
हे ही दिवस जातील…
पण तुमचे चेहरे कधीच विसरणार नाही,
साथ देणाऱ्यांचेही आणि साथ सोडणाऱ्यांचेही..
![]() |
Vait Vel Marathi Status |
वाईट गेल्यावर चांगली वेळ नक्कीच येते,
पण ती पण वेळेवरच येते.
तुमच्यावर वाईट वेळ कधी आलीच तर
जास्त दुःखी होऊ नका,
कारण ती वेळ पण निघून जाईल,
जाता जाता तुम्हाला मोलाची शिकवण देऊन जाईल.
वाईट काळ तुम्हाला त्या सत्याची जाणिव करून देतो,
ज्याची तुम्ही चांगल्या काळात कल्पनापण केली नसेल.
![]() |
Vait Vel Marathi Status |
वेळ खूप जखमा देते, कदाचित म्हणून…
घड्याळातफुल नाही तर काटे असतात.
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील!
वाईट वेळ निघून जाते मात्र,
जाताना लोकांचे खरे रूप दाखवून जाते.
![]() |
Vait Vel Marathi Status |
वाईट दिवसांत सगळ्यांनी मजा घेतली,
पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत !!!
वेळ पण जादूगर आहे,
ज्याच्यासोबत असते त्याचं नशीब चमकवते
आणि ज्याच्या सोबत नसते
त्याचं नशीबच बदलवते.
वेळ चांगली असो वा वाईट,
शब्दाला जागणं आणि शेवट पर्यंत साथ देणं
हीच खरी आपली ओळख आहे.
Conclusion
"Vait Vel Marathi Status" म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, जीवनाच्या कठीण प्रसंगांत आधार देणारे विचार आहेत.
हे स्टेटस तुम्हाला दुःखी आव्हानांना सामोरं जाताना मानसिक बळ आणि उभारी देतात.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर मन शांत ठेवण्यासाठी आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी हे स्टेटस खूप उपयुक्त ठरतात.
जर तुम्ही कठीण काळातून जात असाल, तर या स्टेटसमधील शब्द तुमचं मन निश्चितपणे स्थिर आणि सकारात्मक करतील.
FAQ
१. "Vait Vel Marathi Status" म्हणजे काय?
उत्तर: "Vait Vel Marathi Status" हे कठीण काळात प्रेरणा देणारे आणि मनाला शांत ठेवणारे मराठी स्टेटस आहेत.
२. हे स्टेटस कशासाठी वापरले जातात?
उत्तर: हे स्टेटस कठीण काळात तुमच्या मनाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि स्वतःला मानसिक बळ देण्यासाठी वापरू शकता.
३. "Vait Vel Marathi Status" कुठे शेअर करू शकतो?
उत्तर: तुम्ही हे स्टेटस WhatsApp, Instagram, Facebook, किंवा कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करू शकता.
४. या स्टेटसचा प्रभाव काय आहे?
उत्तर: हे स्टेटस कठीण प्रसंगांमध्ये तुम्हाला सकारात्मक विचार देतात आणि आत्मविश्वास वाढवतात.
५. या स्टेटसची रचना कशी आहे?
उत्तर: "Vait Vel Marathi Status" हे सहज समजणाऱ्या, भावनिक आणि प्रेरणादायी शैलीत लिहिलेले आहेत, जे तुम्हाला कठीण काळात आधार देतील.
आमच्या प्रेरणादायी स्टेटस करता खाल्ली दिलेल्या लिंक अवश्य पहा.